Ticker

6/recent/ticker-posts

प्रतिनिधी प्रमोद चिनके सांगली जिल्हा.जितेंद्र शहा कॅनडा देशाच्या धर्तीवर संपूर्ण भारतभर 10 ते 30 वर्षे वयोगटातील सर्व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे..

प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा
सांगली
*जितेंद्र शहा*
*कॅनडा देशाच्या धर्तीवर संपूर्ण भारतभर 10 ते 30 वर्षे वयोगटातील सर्व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे....!*
     अमेरिका जवळील कॅनडा देशाच्या धर्तीवर 10 ते 30 वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना प्राधान्याने शाळा व महाविद्यालय मध्ये लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरण करावे
 केंद्र सरकारने सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वय वर्ष 10 ते 30 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने संबंधित शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करून त्यांचे लसीकरण मोहीम तातडीने राबवावे कारण पुढील महिन्यात सर्वसाधारण जून जुलै महिन्यामध्ये सर्व शाळा महाविद्यालय चालू होत असतात त्या अनुषंगाने सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करून तात्काळ विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहीम सरकारने हाती घ्यावी सदरच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र चालू केल्यास सरकारचा खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च वाचणार आहे कारण सदर च्या शाळा महाविद्यालय मधील प्राध्यापक व कर्मचारी हा स्टॉप सरकारला वापरण्यास येणार असून फक्त 1 डॉक्टर  व  1 नर्स दिल्यास सदरच्या सर्व शाळा महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची मदतनीस म्हणून सरकारला उपयोग होणार आहे त्या अनुषंगाने सरकारने तात्काळ सदरच्या गोष्टीचा विचार करावा तसेच 10 ते 30 वर्षे वयोगटातील विद्यार्थी गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेता न आल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे संपूर्ण भारताभर ऑनलाइन शिक्षण पद्धत गेल्या दीड वर्षापासून चालू असून त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धत चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांना समजण्यास मोठी अडचण निर्माण झाल्याने सदरचे शिक्षण पद्धत बंद करणे गरजेचे झाले असून येत्या जुलैमध्ये कोणत्याही परिस्थितीत शाळा-महाविद्यालये चालू करणे गरजेचे झाले असल्यामुळे सर्व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रधानाने लसीकरण करणे गरजेचे असल्यामुळे संबंधित विद्यार्थी कॉलेज व शाळांमध्ये एकमेकाच्या संपर्कात आल्यास त्यांना मोठा प्रमाणात कोरोनाचा  प्रार्दुभाव होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी आम्ही शिवसेना सांगलीच्या वतीने करीत आहोत
 रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळपकर, पंडितराव बोराडे, अनिल शेटे, जितेंद्र शहा, प्रसाद रीसवडे, लक्ष्मण वडर
कर्नाटक सरकार सांगली-मिरज व सोलापूर कर्नाटक मध्ये मागत आहेत
कर्नाटक सरकारने सांगली शहर व सोलापूरचे महत्व ओळखून त्यांनी आता हे दोन्ही शहरे व जिल्हा कर्नाटक राज्यांमध्ये द्यावे असे वक्तव्य माननीय मुख्यमंत्री येडियुरप्पा व गृहमंत्री बॉम्माई यांनी पत्रकार परिषद मध्ये घोषणा केली वास्तविक या शहरांचे महत्व संपूर्ण जगात आहे सांगली शहर हे भारतातील एक प्रमुख मोठे शहर असल्याने त्याचे महत्त्व कर्नाटक सरकारला कळाले आहे त्या अनुषंगाने तेथील सरकारने सांगली मिरज शहर व सोलापूर कर्नाटक मध्ये मागतआहेत  याचा काही बोध घेऊन महाराष्ट्र सरकारने सांगली मिरज शहर व सोलापूर याकडे दुर्लक्ष नकरता मोठ्या प्रमाणात निधी देऊन या ठिकाणी 5 स्टार M.I.D.C, प्रलंबितड्रायपोर्ट, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मालवाहतूक विमानतळ वैद्यकीय, कृषी, व क्रीडा,विद्यापीठ, नवीन सांगली विजापूर राष्ट्रीय महामार्ग करावा,प्रलंबित मनमाड बेळगाव राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करावे,
    याप्रकारे सांगली व सोलापूर चे महत्व ओळखून हे सर्व प्रश्नतात्काळ महाराष्ट्रसरकारने मार्गी लावावेत  _जितेंद्र शहा सांगली

सांगलीचा विकास व्हावा-जितेंद्र शहा
सांगलीत (IT PARK) आयटी पार्क मंजूर करावे.सांगली जिल्ह्यातील सर्व राजकीय मंत्री खासदार आमदार तसेच सर्व पक्षाचे राजकीय कार्यकर्ते व जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये व शहरांमध्ये गेल्या काही महिन्यापासून शासनाचे  विविध प्रकल्प तसेच शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जसे की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये  
 1) ड्रायपोर्ट मंजूर झाल्याने त्याला संलग्न आंतरराष्ट्रीय दर्जाचे मालवाहतूक विमानतळ व प्रवासी वाहतूक विमानतळ केंद्र सरकारने व राज्य सरकारने तात्काळ मंजूर करावे ड्रायपोर्ट साठी त्याला संलग्न सदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ करणे अत्यंत गरजेचे असल्याने मालवाहतूक विमानामुळे शेतकऱ्यांचा नाशवंत मा ल तात्काळ परदेशात पाठवणे सुलभ होणार आहे त्यामुळे विमानतळ होण्यास जिल्ह्यातील खासदार आमदार मंत्री व राजकीय कार्यकर्ते व सांगलीतील नागरिकांनी सामाजिक संघटनांनी तात्काळ जन आंदोलन उभारून उभारून सदरच्या प्रश्न मार्गी लावावा जन आंदोलन उभा करून सदरचा विमानतळाचा प्रस्ताव मार्गी लावावा
2)कारागृहाचा प्रश्‍न मोठा असून सदरचे काराग्रह (झेल) हे दुसऱ्या ठिकणी
शिवसेनेचे निवेदन सांगली मिरज परिसराला पोलीस आयुक्त मंजूर करावे.व शंभर फुटी प्रलंबित पोलीस स्टेशन मंजूर करावे. विजयनगरला नवीन पोलीस स्टेशन मंजूर करावे.
 शिवसेनेचे खालील प्रमाणे मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी पोलीस  महासंचालक व स्थानिक आमदार यांना निवेदन
1)सांगली-मिरज शहरासाठी पोलीस आयुक्तालय मंजूर करावे
2)100 फुटी रोड प्रलंबित पोलीस स्टेशन मंजूर करावे
3) विजयनगरला नवीन पोलीस स्टेशन मंजूर करावे रावसाहेब घेवारे मा. जिल्हा प्रमुख शिवसेना सांगली सांगली मिरज महापालिका व परिसर मिळून खूप मोठी लोकसंख्या होत असून सदरची लोकसंख्या 10 लाखाच्या घरात जात असल्याने तसेच सदरची शहरे कर्नाटक सीमेलगत असल्याने सदरच्या शहर व परिसरात मोठा क्राईम रेट असून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होत असते त्या अनुषंगाने गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी सांगली मिरज परिसर क्षेत्रासाठी पोलीस आयुक्तालय सरकारने मंजूर करावे
    शंभर फुटी रोड येथील प्रलंबित पोलीस स्टेशन ताबडतोब मंजूर करावे सदरच्या ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात असल्याने चार वर्ष शासन दरबारी धूळखात प्रलंबित असलेले 100 फुटी पोलीस स्टेशन तात्काळ मंजूर करावे.

Post a Comment

0 Comments